शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या या पथसंचलनात पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक व होमगार्ड सहभागी झाले होते. नागरिकांनी शिस्त पाळावी व सौहार्द जपावे असे आवाहन करण्यात आले. सणांच्या काळात कोणी कायदा व सुव्यवस्थेचा भंग केला तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. शहरात शिस्तबध्द व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा संदेश या पथ संचलनातून देण्यात आला.
0 Comments